Advertisements
अमृतनगर-चिकुर्डे बंधारा पाण्याखाली
Advertisements
नवे पारगाव : अमृतनगर चिकुर्डे बंधारा पाण्याखाली गेला असून पावसाने जरी उघडीप दिली असली तरी सुद्धा धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असून तसेच वारणा काठावरील मळीच्या शेतामध्ये पाणी गेले आहे आणि ऊस,सोयाबीन, भात यासारखी पिके पान्याखाली गेली आहे.त्यामुळे जनावराचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पावसाचे प्रमाण असंच चालू राहिलं तर मात्र जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर होऊ शकतो.
Advertisements
Advertisements